Drought: दुष्काळ पाहणीसाठी केंद्राचे पथक मराठवाड्यात दाखल, शेतकऱ्यांना मदत मिळणार या जिल्ह्यांचा समावेश

Drought Maharashtra

Drought: राज्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून १२ सदस्यांचे पथक मराठवाड्यात दाखल झाले आहेत. पथक आजपासून मराठवाड्यातील आणि उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करणार आहे. या पाहणीत पथक शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या नुकसानीचा आढावा घेणार आहे. पथकाचा अहवाल केंद्र सरकारला सादर केल्यानंतर राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना मदतीचा निर्णय घेतला जाईल. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त … Read more

Ayushman card: आजार झाला तरी घाबरू नका! सरकार देणार 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार

Ayushman card

Ayushman card: भारत सरकार वेळोवेळी प्रत्येक वर्गातील लोकांसाठी विविध योजना आखत असते. या योजनांद्वारे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील लोकांना मदत केली जाते. कोरोना महामारीनंतर लोकांमध्ये अनेक प्रकारचे आजार वाढत आहेत. या आजारांवर उपचार करणे प्रत्येकाच्या आवाक्याबाहेर आहे. अशा परिस्थितीत सर्वांना उपचार मिळवणे सोपे व्हावे यासाठी सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत … Read more

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: एकही पैसा न भरता दोन लाख रुपयांपर्यंत विमा तुम्हाला माहिती आहे का?

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: सरकारने असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या कामगारांना एकही पैसा न भरता दोन लाख रुपयांपर्यंत विमा दिला जाईल. अपघात प्रसंगी आणि दवाखान्यात उपचारासाठीची उपक्रम त्यात ही जोडली आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मध्ये २ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मोफत दिला जातो. प्रधानमंत्री सुरक्षा … Read more

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार पैसे पीक विमा अग्रीम रक्कम वितरीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप होणार आहे. यापैकी ९६५ कोटी रुपये आधीच वितरीत करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम वितरीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या माहितीची पुष्टी आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या सादरीकरणात … Read more

पीएम किसानचे पैसे खात्यात आले नाही तर इथे करा तक्रार

१५ नोव्हेंबर रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा २ हजार रुपयांचा १५वा हप्ता हस्तांतरित केले. ज्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा झाले, त्यांना एसएमएस प्राप्त झाला असेल. मात्र, ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आला नसेल, ते याबाबत तक्रार करू शकतात. असे चेक करा स्‍टेटस पीएम किसान योजनाचा स्टेटस तपासण्यासाठी, तुम्हाला पीएम … Read more

हरभरा, ज्वारीचे पीक घेतल्यास अनुदान मिळेल लवकर अर्ज करा?

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत, रब्बी हंगामासाठी कडधान्य योजनेच्या अंतर्गत, १० वर्षांच्या आतील आणि १० वर्षांच्या वरील हरभरा बियाणे महाबीजकडून अनुदानावर उपलब्ध करण्यात येत आहे. रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत कडधान्य योजनेतील अनुदानावर १० वर्षांच्या कालावधीत हरभऱ्याचे बियाणे ३ हजार २९४ क्विंटल तर १० वर्षां वरील ११०८ क्विंटल बियाणे महाबीजकडून उपलब्ध करण्यात आले … Read more

पिकविमा भरपाईसाठी आधार लिंक आवश्यक

प्रधानमंत्री खरीपपीकविमा योजनेत नुकसानभरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे. यामुळे बनावटगिरी थांबेल आणि योग्य लाभार्थ्यांनाच नुकसानभरपाई मिळेल. कृषी विभागाने केंद्र सरकारकडे विनंती केली आहे की, सार्वजनिक वित्त व्यवस्थापन सेवेतून आधार क्रमांक अनिवार्य करावा. यामुळे नुकसानभरपाईची २५ टक्के अग्रिम रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास मदत होईल. आधार क्रमांक अनिवार्य केल्यानंतर, शेतकऱ्यांचे … Read more

Cibil Score आणि इन्कम प्रुफ ची गरज नाही मिळवा लोन कमी व्याज दरात

Don’t have Cibil Score or Income Proof? Do you need a loan? Get a loan at a low interest rate. आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पैशांची गरज भासते. मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत, अनेक कारणांसाठी पैसे खर्च होतात. अशा परिस्थितीत, आपण मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून कर्ज घेऊ शकतो, परंतु त्याची मर्यादा असते. वैयक्तिक कर्जाच्या अटी असतात आणि … Read more

महाराष्ट्रातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली

राज्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत मिळणे आवश्यक आहे. म्हणूनच, राज्य सरकार केंद्र सरकारकडे तातडीने मदतीची विनंती करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत व … Read more

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर सवलत योजनेची सुरुवात लवकरच होणार

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागासांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली जात आहे. विविध बँकांनी व्यवसायाकरित्या ७० हजार लाभार्थ्यांना एकूण ५ हजार १४० कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले. यातील ५८ हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना महामंडळाने ५६७ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा व्याज परतावा केला आहे. ट्रॅक्टर खरेदी योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहे. ही … Read more