Sugarcane: शेतकऱ्यांना उसाचा दर कोण ठरवतो इथे पहा?

ऊसाचा दर कसा ठरविला जातो? ऊस नियंत्रण आदेश १९६६ नुसार, शेतकऱ्यांना देय असणाऱ्या ऊसाचे दर उत्पन्न विभागणीच्या आधारे केंद्र सरकारने ठरवलेल्या एफआरपी व्यतिरिक्तचा शेतकऱ्यांना द्यावयाचा दर मंडळाकडून जाहीर होतो. दर ठरवण्यासाठी साखर, वीजनिर्मिती, मळी व प्रेसमड, यांसारख्या उपपदार्थाच्या मूल्यांसह साखरेच्या मूल्याच्या आधारे ७०-३० असे सूत्र अंमलात आले आहे. ज्या साखर कारखान्यांकडे उपपदार्थांचे उत्पादन होत नाही … Read more

लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी मोठा खर्च मिळेल लाखो रुपये!

मुलांना चांगली संस्कार आणि शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. मुलांना योग्य मार्गदर्शन करून आपण त्यांना यशस्वी होण्यासाठी मदत करू शकतो. दोन गुंतवणुकीचे पर्याय आहेत जिथे तुम्ही दरमहा २,५०० रुपये देखील गुंतवल्यास तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळेल आणि काही वर्षांत तुमच्याकडे लाखो रुपये जमा होतील. 1) SIP – Systematic Investment Plan (एसआयपी) जर तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी … Read more

UPI आयडी बंद होणार? काय करायचे? जाणून घ्या

युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही भारतातील सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट झाली आहे. गेल्या काही वर्षांत, UPI ने देशातील आर्थिक देवाणघेवाणचे चित्र आमूलाग्रपणे बदलले आहे. परंतु, UPI आयडीचा वापर करत नसलेल्या युजर्सचा आयडी बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत ७ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी केली. कधीपर्यंत असेल यूपीआय आयडीची मुदत? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ … Read more

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार पैसे पीक विमा अग्रीम रक्कम वितरीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप होणार आहे. यापैकी ९६५ कोटी रुपये आधीच वितरीत करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम वितरीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या माहितीची पुष्टी आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या सादरीकरणात … Read more

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड जाणून घ्या कसे मिळवायचे आणि कागदपत्रे काय लागतात

Kisan Credit Card: भारत हा कृषीप्रधान देश असून येथील अर्थव्यवस्थेचा पाया शेतीवर आहे. देशातील शेतकऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. दिवस रात्र, हिवाळा उन्हाळा, शेतकरी कष्ट करून आपल्या देशाला अन्नधान्याची कमतरता भासू देत नाहीत. शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात दुष्काळ, पूर, कीटकनाशकांची किंमत, बाजारभाव कमी होणे, कर्जाचा बोजा यांचा समावेश होतो. या समस्यांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक … Read more

Majhi Kanya Bhagyashree Yojana: माझी कन्या भाग्यश्री योजना फॉर्म

Majhi Kanya Bhagyashree Yojana महाराष्ट्र सरकार यांनी 1 एप्रिल 2016 रोजी “माझी कन्या भाग्यश्री योजना” सुरू केली. ही योजना मुलींचे सुधारण्यासाठी आणि महिला शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत, राज्यातील कोणतेही माता किंवा पिता त्यांच्या मुलीच्या जन्माच्या 1 वर्षाच्या आत नसबंदी करून घेतल्यास, त्यांना महाराष्ट्र सरकार कडून 50,000 रुपये बालिकाच्या नावावर बँकेत जमा … Read more

SBI च्या या स्कीममध्ये पैसा डबल सर्वांना होणार फायदा!

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांसाठी अनेक योजना चालविल्या जात आहेत. यात गुंतवणुकीसाठी फिक्सड डिपॉझिट हा एक उत्तम पर्याय आहे. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केल्यास आपला पैसा सुरक्षित राहतो आणि त्यावर ठरवून दिलेल्या व्याजदराने व्याज मिळते. एसबीआयकडून ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीसाठी फिक्सड डिपॉझिटचा पर्याय मिळतो. यात 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीची सुविधा आहे. तसेच, वरिष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या … Read more

Cotton Price: कापसाचे दर ८ हजारांच्या जवळपास!

दिवाळीपूर्वी कापसाचा भाव सात हजार रूपये प्रतिक्विंटल होता आणि दिवाळीनंतर कापसाचा भाव आठ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. बाजारपेठेत कापसाचा भाव प्रतिक्विंटल ७ हजार ८२५ रूपये मिळाला आहे. यामुळे कापूस उत्पादकांच्या आशा उंचावल्या आहेत. गेल्या वर्षी भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला होता, परंतु शेतकऱ्यांची निराशा झाली. यंदाही कापूस पट्ट्यातील उत्पादक दरवाढीच्या प्रतिक्षेत आहेत. कापूस आठ … Read more

LPG Gas Cylinder Price: एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात; दिवाळीनंतर ग्राहकांना दिलासा

दिवाळीच्या काही दिवस आधी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली होती. यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. मात्र आता यावर दिलासा मिळाला आहे. इंधन कंपन्यांनी गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. इंधन कंपन्यांनी (OMCs) १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ५७.५० रुपयांची कपात केली आहे. यामुळे नवे दर आजपासून लागू झाले … Read more

पीएम किसानचे पैसे खात्यात आले नाही तर इथे करा तक्रार

१५ नोव्हेंबर रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा २ हजार रुपयांचा १५वा हप्ता हस्तांतरित केले. ज्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा झाले, त्यांना एसएमएस प्राप्त झाला असेल. मात्र, ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आला नसेल, ते याबाबत तक्रार करू शकतात. असे चेक करा स्‍टेटस पीएम किसान योजनाचा स्टेटस तपासण्यासाठी, तुम्हाला पीएम … Read more