शेतकरींना २४ तास वीज शेतकऱ्यांना असा मिळणार लाभ
शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत होणार महावितरणविरोधातील शेतकऱ्यांच्या तक्रारींवर उपाय म्हणून कंपनीने सांगली जिल्ह्यातील विद्युत वाहिनी सक्षम करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास दोन वर्षात सात हजार विद्युत रोहित्र नव्याने बसविण्यात येणार आहेत. तसेच नव्याने उपकेंद्रेही तयार करण्यात येणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. … Read more