शेतमाल विक्री करताना पक्की पावती घेणे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे

सोयाबीनचे उत्पादन घटल्याने आणि भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत आहेत. दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी बाजारपेठेत येत आहेत. मात्र, व्यापाऱ्यांकडून त्यांना पक्की पावती दिली जात नाही. भविष्यात शासनाने सोयाबीनला अनुदान जाहीर केले तर पक्क्या पावतीचा विचार होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केल्यानंतर त्याची पक्की पावती घ्यावी, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. 1) सोयाबीनचे दर … Read more

नवं सोयाबीन साडेचार हजारांवर; ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंत याचा भाव कसा असेल?

पावसाअभावी सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घसरण झाली आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. सोयाबीनचे उत्पादन घटल्याने बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे भाव सध्या चांगले आहेत. जुने आणि नवे सोयाबीन प्रतिक्विंटल चार हजार ते साडेचार हजार रुपयांना विकले जात आहे. व्यापाऱ्यांच्या मते, भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विकायची घाई … Read more